1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?
- 97,000
 - 9,700
 - 10,000
 - 21,000
 
उत्तर : 97,000
2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.
- 5 km/s
 - 18 km/s
 - 18 m/s
 - 5 m/s
 
उत्तर : 5 m/s
3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
- यकृत ग्रंथी
 - लाळोत्पादक ग्रंथी
 - स्वादुपिंड
 - जठर
 
उत्तर : यकृत ग्रंथी
4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?
- A
 - B
 - D
 - C
 
उत्तर : D
5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.
- 42 ओहम
 - 576 ओहम
 - 5760 ओहम
 - 5.76 ओहम
 
उत्तर : 576 ओहम
6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
- A
 - B
 - C
 - D
 
उत्तर : A
7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?
- मुकनायक
 - जनता
 - समता
 - संदेश
 
उत्तर : संदेश
8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?
- 9800 J
 - 980 J
 - 98 J
 - 9.8 J
 
उत्तर : 980 J
9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?
- वि.दा. सावरकर
 - अनंत कान्हेरे
 - विनायक दामोदर चाफेकर
 - गणेश दामोदर चाफेकर
 
उत्तर : अनंत कान्हेरे
10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
- गांधीजींना अटक
 - काँग्रेसचा विरोध
 - चौरी-चौरा घटना
 - पहिले महायुद्ध
 
उत्तर : चौरी-चौरा घटना
11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?
- अनंत कान्हेरे
 - खुदिराम बोस
 - मदनलाल धिंग्रा
 - दामोदर चाफेकर
 
उत्तर : मदनलाल धिंग्रा
12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?
- 135 व 50
 - 135 व 60
 - 145 व 50
 - 145 व 60
 
उत्तर : 145 व 60
13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
- अप्पासाहेब परांजपे
 - तात्यासाहेब केळकर
 - भास्करराव जाधव
 - धोंडो केशव कर्वे
 
उत्तर : धोंडो केशव कर्वे
14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
- राजा राममोहन रॉय
 - केशव चंद्र सेन
 - देवेंद्रनाथ टागोर
 - ईश्वरचंद्र विद्यासागर
 
उत्तर : राजा राममोहन रॉय
15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?
- उदारमतवादी पक्ष
 - स्वराज्य पक्ष
 - काँग्रेस पक्ष
 - मुस्लिम लीग
 
उत्तर : स्वराज्य पक्ष
16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?
- स्वामी दयानंद
 - स्वामी विवेकानंद
 - अॅनी बेझंट
 - केशवचंद्र सेन
 
उत्तर : अॅनी बेझंट
17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?
- इस्लामाबाद
 - ढाका
 - अलाहाबाद
 - अलिगड
 
उत्तर : ढाका
18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?
- 1895
 - 1896
 - 1897
 - 1898
 
उत्तर : 1897
19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
- डॉ. बी.आर. आंबेडकर
 - वि.रा. शिंदे
 - महात्मा जोतिबा फुले
 - भास्करराव जाधव
 
उत्तर : वि.रा. शिंदे
20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
- 1915
 - 1916
 - 1917
 - 1918
 
उत्तर : 1916